चिन्हात राष्ट्र मावत नाही
(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…
(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…
ती चाले निग्रहानेतिच्या उद्दिष्टांची वाटंमन हुंकारे आनंदे, अवचित भेटता सुर्हृद। त्याला होती उमगलीतीच्या स्वप्नांची भरारी,जाई भारावून धेय्याने,सर्हृदयी – समविचारी। जाई विसरोनी श्रम नसे थारा थकव्यालाकाटे खडतर वाटेचे, मउ लागती पायाला।…
चरितार्थ चालवण्यासाठी अनेक क्षेत्रे असतात, पण शिक्षकी पेशा हे खरे तीर्थक्षेत्र आहे, असे मी नेहमी ठामपणे सांगते. ३३ वर्षे शिक्षिका आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतरही माझा हा विश्वास अजून…
माझा प्रवास एका शिक्षक घराण्यात जन्मलेल्या, शिकण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या मुलीचा आहे. लहानपणापासून आई-वडिलांनी मला चांगल्या सवयी लावल्या. एक स्मॉल टाउन ब्रीड असल्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा मला मिळाला. कुटुंबातील प्रेम…
भारत – स्वर्णभुमी असलेला आपला देश. वीरांचा, कलावंतांचा, शेतकऱ्यांचा आणि एकेकाळी जगातील अर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात श्रीमंत असलेला देश. एवढच नाही तर वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही जगाच्या पुढे…
‘तरुणाई’ म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक बहराचा काळ मानला जातो. प्रत्येक पिढी या टप्प्यात जगाला उलथून टाकण्याची स्वप्ने पाहत असते, कारण मनगटातील ताकदीवर त्यांचा विश्वास असतो. केवळ हेच कारण नव्हे, तर काहीतरी…
तरुण या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे, “जो आयुष्यातील शिकण्याच्या प्रवासातील अडचणींचा महासागर तरून जातो तो ‘तरुण’ असतो. जो या प्रवासात थकूनभागून उतरून जातो तो तरुण नसतो.” वय झाले, की…
“माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरण पावतो”, असं सामान्यतः मानलं जातं. पण माझं मत थोडं वेगळं आहे. कोणीही रिकाम्या हाती येत नाही. माणसाची आयुष्यभराची सारथी असते ती त्याची कला. कला…
मी अनेक गडांवर ऐतिहासिक वारसा उघड्या डोळ्यांनी पाहतो. इतिहासाची आवड आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मी तिथे भेट देतो.मात्र, तिथे येणाऱ्या अनेक पर्यटकांकडे जेंव्हा मी पाहतो, तेव्हा फार वाईट वाटते. कारण…
आपला महाराष्ट्र जिल्हा हा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध अंगांनी नटलेला प्रदेश आणि देवाने निसर्गरूपी केलेली त्यावरची कृपा म्हणजे अलौकिक चमत्कारच. निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माणसाचं जगणं…