Category: विचारमंच

आयुष्याचा प्रवास

आयुष्याचा प्रवास पाहताना नजरा सैरावैरा धावतात… काहीतरी राहून गेलं अस सतत सांगतात…… मनात एक वेगळीच उणीव भासते… पुन्हा भूतकाळात जाऊन जगावे असे वाटते…. काही राहिलेली स्वप्ने आता पुर्ण करावीशी वाटतात……

दृष्टीकोन बदलणारी पुस्तकं

पुस्तकं सांगतात कथा , पुस्तकं मांडतात व्यथा, पुस्तकं जाणतात गाथा, भल्या बुऱ्या माणसाची… अशीच काही माझी प्रिय दृष्टीकोन बदलणारी पुस्तकं… पुण्यभूमी भारत- सुधा मूर्ती (मेहता प्रकाशन) भारतीय माणसाचे वेगवेगळे पैलू…

सायबर गुन्ह्यांचा नवा चेहरा: डिजिटल अटक घोटाळा

सायबर गुन्ह्यांचा नवा चेहरा तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे समोर येतो. आपले जीवन अधिक सोयीचे, जलद आणि प्रभावी झाले आहे, पण याच प्रगतीमुळे गुन्हेगारीचाही चेहराच बदलला आहे. डिजिटल व्यवहार, सोशल मीडिया,…

शाई…

शाई पूर्ण, अपूर्ण, आवडत्या, नावडत्या स्वप्नांची रात्र आहे, उद्याचा सूर्योदय माझ्यासाठी आहे, ह्याची खात्री आहे. वर्तमानात जगते आहे, असे जरी माझे म्हणणे आहे, तरी भूत आणि भविष्यकाळाशी लढाई रंगली आहे.…

शिक्षण की खासगीकरण – सरकारी शाळांची दुर्दशा नेमका कशाचा संकेत?

शिक्षण की खासगीकरण – शिक्षणाचा हक्क संविधानाने दिला असला तरी, सरकारी शाळांची सध्याची परिस्थिती पाहता तो प्रत्यक्षात कितपत खरा आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या सरकारी शाळा आता…

विठ्ठला तू ही थकला असता रे

(“विठ्ठला, तू ही थकला असता रे…” – ही कविता केवळ भक्तीचा गजर नाही, तर शेतकऱ्याच्या श्रमांचा आक्रोश आहे.पंढरीच्या वारीत विठोबासाठी झिजणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच, आपलं शेत पिकवण्यासाठी झगडणाऱ्या बळीराजाचंही एक वेगळं पंढरपूर…

दिव्यत्वाचा संदेश देणारी आई

मी नववीच्या वर्गाचा वार्षिक परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देत होते.वर्गात दुसऱ्या क्रमांकाने पास झालेला विद्यार्थी निकाल न्यायला आलाच नाही, मला त्याची खूप काळजी वाटत होती. ९.३० वाजता पालकांसाठी निकाल देण्याचे माझे…

कचऱ्याच्या साम्राज्यातील अनामिक राजा

देश सुंदर, स्वच्छ दिसतो, पण त्या सौंदर्यामागे एक हात असतो, रापलेला, भेगांनी भरलेला, दुर्गंधीने माखलेला— तोच हात रोज शहराला नवा साज चढवतो. कचऱ्याच्या या साम्राज्याचा खरा राजा कोण? “कचरावाला” ही…

विचार

(“विचार” ही कविता मनातील गोंधळलेल्या विचारांची कथा सांगते. भविष्याची चाहूल लागत असताना, अनिश्चित भावना आणि बुद्धी यांच्यातील संघर्ष यात दिसतो. कवयित्री पुनम लोखंडे यांनी या कवितेत अंतर्मनाचा आवाज मांडला आहे.)…

तुका म्हणे मजं…

( तुकाराम महाराजांच्या शब्दांतून वाहणारी माणुसकी, तसेच कोणत्याही भेदभावाच्या पलीकडची विचारधारा…”पुण्यात सुरू असलेल्या तुकाराम बीज सप्ताहाच्या निमित्ताने, ओम तांबे यांच्या स्वलिखित अभंगातून भक्तिरसाची अनुभूती! त्यांचा आवाज आणि या अभंगाचे शब्द…