Category: भारत

नवीन ₹५० नोट संजय मल्होत्रांच्या स्वाक्षरीसह लवकरच बाजारात

दिल्ली, १४ फेब्रुवारी २०२५ लवकरच ₹५० ची नवीन नोट बाजारात येणार आहे. ह्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. मात्र, नोटेचा रंग आणि डिझाइन पूर्वीप्रमाणेच राहणार…

अमेरिकेच्या USAID कडून भारताच्या निवडणुकांसाठी २१ मिलियन डॉलर्सची मदत? मोठा वाद सुरू!

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२५ भारताच्या निवडणुकांवर परकीय शक्तींचा प्रभाव पडतोय का? यावर आता मोठा वाद सुरू झाला आहे. USAID (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) या अमेरिकन संस्थेने भारताच्या…

गुजरात स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपचा वर्चस्वपूर्ण विजय

गुजरात, २० फेब्रुवारी २०२५ गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मतदानानंतर जाहीर निकालांमध्ये भाजपने नगरपालिका, महापालिका आणि तालुका पंचायत…

सोन्याच्या किमतीत किंचित घट, पण २०२५ मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली ,२४ फेब्रुवारी २०२५ भारतामध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम…

भारत: इतिहासाच्या पाऊलखुणांपासून भविष्याच्या दिशेने

भारत – स्वर्णभुमी असलेला आपला देश. वीरांचा, कलावंतांचा, शेतकऱ्यांचा आणि एकेकाळी जगातील अर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात श्रीमंत असलेला देश. एवढच नाही तर वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही जगाच्या पुढे…

तरुणाईच्या तुफानाला हवी दिशा…

‘तरुणाई’ म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक बहराचा काळ मानला जातो. प्रत्येक पिढी या टप्प्यात जगाला उलथून टाकण्याची स्वप्ने पाहत असते, कारण मनगटातील ताकदीवर त्यांचा विश्वास असतो. केवळ हेच कारण नव्हे, तर काहीतरी…

‘तुमच्या लष्कराला जाणून घ्या’ मेळ्याला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणे, ६ जानेवारी २०२५: भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आणि तांत्रिक प्रगतीची झलक पाहण्यासाठी पुणेकरांनी ‘तुमच्या लष्कराला जाणून घ्या’ या तीन दिवसीय मेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.३ ते ५ जानेवारी दरम्यान रॉयल वेस्टर्न…

संस्कृती आणि पर्यावरणाचा मिलाफ: यक्षगान उत्सवातून नववर्षाचे स्वागत!

कर्नाटक, १ जानेवारी २०२५: कर्नाटकमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर प्रयत्न दिसला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, संपूर्ण सजावट ही टाकाऊ साहित्यातून…