देश खरंच सुरक्षित आहे का?
राजकीय विषयांवर आधारित नाटके सादर करणे हे मोठे आव्हान असते, परंतु लेखक आणि दिग्दर्शक तेजस साने यांनी ‘देश सुरक्षित आहे?‘ या नाटकाच्या माध्यमातून हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. अत्यंत उत्कंठावर्धक…
राजकीय विषयांवर आधारित नाटके सादर करणे हे मोठे आव्हान असते, परंतु लेखक आणि दिग्दर्शक तेजस साने यांनी ‘देश सुरक्षित आहे?‘ या नाटकाच्या माध्यमातून हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. अत्यंत उत्कंठावर्धक…
चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) नवीन कर्णधारपदी रुतुराज गायकवाडची निवड करण्यात आली असून, हा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वतः या मोठ्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे.…
१३ मार्च ,२०२५ सायबर गुन्हेगारी- खोट्या नोकरीच्या ऑफरमुळे फसलेले शेकडो भारतीय दक्षिण-पूर्व आशियातील सायबर गुन्हेगारीच्या रिंगमध्ये अडकले होते. भारत सरकारने म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि लाओसमधून ५४९ नागरिकांची सुटका करून त्यांना…
देश सुंदर, स्वच्छ दिसतो, पण त्या सौंदर्यामागे एक हात असतो, रापलेला, भेगांनी भरलेला, दुर्गंधीने माखलेला— तोच हात रोज शहराला नवा साज चढवतो. कचऱ्याच्या या साम्राज्याचा खरा राजा कोण? “कचरावाला” ही…
२०२५ कबड्डी विश्वचषक इंग्लंडमध्ये या सोमवारपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेचे आयोजन बर्मिंगहॅम, कोव्हेंट्री, वॉल्सॉल आणि वोल्व्हरहॅम्प्टन…
(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…
११ फेब्रुवारी,२०२५ तिरुपती मंदिरातील तूप घोटाळा खाद्य सुरक्षा आणि भक्तांच्या विश्वासावर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. तिरुपती मंदिर हे भारतातील एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे. इथे लाखो भक्त प्रसाद म्हणून…
मणिपूरवर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्र सरकारचा ताबा मणिपूर ,१४ फेब्रुवारी २०२५ राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या निर्णयामुळे मणिपूर…
नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी २०२५ सुप्रीम कोर्टाने रोहिंग्या शरणार्थी मुलांच्या हितासाठी निर्णय जाहीर केला. भारतात असलेल्या रोहिंग्या शरणार्थी मुलांना शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा हक्क देणारा आदेश ह्या मार्फत दिला गेला आहे.…
उबेर ने भारतात ‘उबेर फॉर टीन्स’ सेवा सुरू केली असून, ही सेवा १३ ते १७ वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध असेल. या सुविधेमुळे पालक आपल्या मुलांसाठी उबेर खाते तयार करू शकतील आणि…