Category: राष्ट्रीय

जुन्नर तालुका: इतिहास, संस्कृती आणि निसर्गसंपत्तीचा अनोखा संगम…

किती वर्षे उलटून गेली, या जुन्नरच्या भूमीत जन्मले, मोठी झाले. पण या भूमीवर चालताना कधी जाणवलच नाही की आपण हजारो वर्षांचा इतिहास आपल्या पावलांखालून ओलांडतोय. पण जेव्हा जाणवलं तेव्हा मात्र…

दशावतार: कोकणातली ८०० वर्ष जुनी लोककला

कोकण म्हटलं की निसर्ग, समुद्र, हिरवळ आणि त्याचबरोबर पारंपरिक कला–साहित्य आठवतं. त्यातली एक खूपच जुनी आणि खास लोककला म्हणजे दशावतार. ही कला ८०० वर्षांपासून आपल्या कोकणात सुरू आहे आणि आजही…

देश खरंच सुरक्षित आहे का?

राजकीय विषयांवर आधारित नाटके सादर करणे हे मोठे आव्हान असते, परंतु लेखक आणि दिग्दर्शक तेजस साने यांनी ‘देश सुरक्षित आहे?‘ या नाटकाच्या माध्यमातून हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. अत्यंत उत्कंठावर्धक…

रुतुराज गायकवाड – चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार! धोनीने सांगितले या मोठ्या निर्णयामागचे कारण

चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) नवीन कर्णधारपदी रुतुराज गायकवाडची निवड करण्यात आली असून, हा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वतः या मोठ्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे.…

सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यातून ५४९ भारतीयांची सुटका, सरकारी कारवाई चालू

१३ मार्च ,२०२५ सायबर गुन्हेगारी- खोट्या नोकरीच्या ऑफरमुळे फसलेले शेकडो भारतीय दक्षिण-पूर्व आशियातील सायबर गुन्हेगारीच्या रिंगमध्ये अडकले होते. भारत सरकारने म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि लाओसमधून ५४९ नागरिकांची सुटका करून त्यांना…

कचऱ्याच्या साम्राज्यातील अनामिक राजा

देश सुंदर, स्वच्छ दिसतो, पण त्या सौंदर्यामागे एक हात असतो, रापलेला, भेगांनी भरलेला, दुर्गंधीने माखलेला— तोच हात रोज शहराला नवा साज चढवतो. कचऱ्याच्या या साम्राज्याचा खरा राजा कोण? “कचरावाला” ही…

२०२५ कबड्डी विश्वचषक: भारतीय पुरुष आणि महिला संघ जेतेपद राखण्यास सज्ज

२०२५ कबड्डी विश्वचषक इंग्लंडमध्ये या सोमवारपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेचे आयोजन बर्मिंगहॅम, कोव्हेंट्री, वॉल्सॉल आणि वोल्व्हरहॅम्प्टन…

आयपीएल २०२५: चेंडू चकाकवण्यासाठी लाळ वापरण्यावरून बीसीसीआयचा मोठा निर्णय, बंदी हटवली

मुंबई, १७ मार्च २०२५ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने आयपीएल २०२५ साठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ महामारीमुळे २०२० पासून चेंडू चकाक्यासाठी लाळ वापरण्यावर घालण्यात आलेली बंदी आता…

औरंगजेबाच्या कबरीचा वाद: जितेंद्र आव्हाड आणि विश्व हिंदू परिषद यांच्यात तीव्र मतभेद

मुंबई, १७ मार्च २०२५ महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राजकीय आणि सामाजिक चर्चा तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावर आपले मत मांडताना…

चिन्हात राष्ट्र मावत नाही

(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…