Category: कविता

एक गाव होतं…

( पूर्वी एक गाव होतं…जिथं पहाटेची बांग, मळणीचा गंध, आणि माणुसकीचा श्वास होता. श्री. के. आर. पाटील यांच्या कवितेतून उमटणारा हा गावपणाचा सुगंध, आठवणींच्या पावलांवरून आपल्याला परत त्या मातीशी नेतो.“निरोप…

आभासी विश्व

(आभासी विश्व- फेसबुक, व्टीटर, ईंन्स्टाग्राम या आंतरजालावरील रंगबिरंगी आभासी विश्वात आपण पुरते गुरफटून गेलो आहोत. आपल्याला मिळालेल्या लाईक्स वरुन लोकप्रियता, लोकांनी केलेल्या काॅमेंट्स वरुन हुशारी, प्रोफाईल पिक्चर मधुन सौंदर्य, आणि…

आयुष्याचा प्रवास

आयुष्याचा प्रवास पाहताना नजरा सैरावैरा धावतात… काहीतरी राहून गेलं अस सतत सांगतात…… मनात एक वेगळीच उणीव भासते… पुन्हा भूतकाळात जाऊन जगावे असे वाटते…. काही राहिलेली स्वप्ने आता पुर्ण करावीशी वाटतात……

शाई…

शाई पूर्ण, अपूर्ण, आवडत्या, नावडत्या स्वप्नांची रात्र आहे, उद्याचा सूर्योदय माझ्यासाठी आहे, ह्याची खात्री आहे. वर्तमानात जगते आहे, असे जरी माझे म्हणणे आहे, तरी भूत आणि भविष्यकाळाशी लढाई रंगली आहे.…

विठ्ठला तू ही थकला असता रे

(“विठ्ठला, तू ही थकला असता रे…” – ही कविता केवळ भक्तीचा गजर नाही, तर शेतकऱ्याच्या श्रमांचा आक्रोश आहे.पंढरीच्या वारीत विठोबासाठी झिजणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच, आपलं शेत पिकवण्यासाठी झगडणाऱ्या बळीराजाचंही एक वेगळं पंढरपूर…

कचऱ्याच्या साम्राज्यातील अनामिक राजा

देश सुंदर, स्वच्छ दिसतो, पण त्या सौंदर्यामागे एक हात असतो, रापलेला, भेगांनी भरलेला, दुर्गंधीने माखलेला— तोच हात रोज शहराला नवा साज चढवतो. कचऱ्याच्या या साम्राज्याचा खरा राजा कोण? “कचरावाला” ही…

विचार

(“विचार” ही कविता मनातील गोंधळलेल्या विचारांची कथा सांगते. भविष्याची चाहूल लागत असताना, अनिश्चित भावना आणि बुद्धी यांच्यातील संघर्ष यात दिसतो. कवयित्री पुनम लोखंडे यांनी या कवितेत अंतर्मनाचा आवाज मांडला आहे.)…

तुका म्हणे मजं…

( तुकाराम महाराजांच्या शब्दांतून वाहणारी माणुसकी, तसेच कोणत्याही भेदभावाच्या पलीकडची विचारधारा…”पुण्यात सुरू असलेल्या तुकाराम बीज सप्ताहाच्या निमित्ताने, ओम तांबे यांच्या स्वलिखित अभंगातून भक्तिरसाची अनुभूती! त्यांचा आवाज आणि या अभंगाचे शब्द…

चिन्हात राष्ट्र मावत नाही

(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…

सखा

ती चाले निग्रहानेतिच्या उद्दिष्टांची वाटंमन हुंकारे आनंदे, अवचित भेटता सुर्हृद। त्याला होती उमगलीतीच्या स्वप्नांची भरारी,जाई भारावून धेय्याने,सर्हृदयी – समविचारी। जाई विसरोनी श्रम नसे थारा थकव्यालाकाटे खडतर वाटेचे, मउ लागती पायाला।…