कचऱ्याच्या साम्राज्यातील अनामिक राजा
देश सुंदर, स्वच्छ दिसतो, पण त्या सौंदर्यामागे एक हात असतो, रापलेला, भेगांनी भरलेला, दुर्गंधीने माखलेला— तोच हात रोज शहराला नवा साज चढवतो. कचऱ्याच्या या साम्राज्याचा खरा राजा कोण? “कचरावाला” ही…
देश सुंदर, स्वच्छ दिसतो, पण त्या सौंदर्यामागे एक हात असतो, रापलेला, भेगांनी भरलेला, दुर्गंधीने माखलेला— तोच हात रोज शहराला नवा साज चढवतो. कचऱ्याच्या या साम्राज्याचा खरा राजा कोण? “कचरावाला” ही…
२०२५ कबड्डी विश्वचषक इंग्लंडमध्ये या सोमवारपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेचे आयोजन बर्मिंगहॅम, कोव्हेंट्री, वॉल्सॉल आणि वोल्व्हरहॅम्प्टन…
मुंबई, १७ मार्च २०२५ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने आयपीएल २०२५ साठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ महामारीमुळे २०२० पासून चेंडू चकाक्यासाठी लाळ वापरण्यावर घालण्यात आलेली बंदी आता…
(“विचार” ही कविता मनातील गोंधळलेल्या विचारांची कथा सांगते. भविष्याची चाहूल लागत असताना, अनिश्चित भावना आणि बुद्धी यांच्यातील संघर्ष यात दिसतो. कवयित्री पुनम लोखंडे यांनी या कवितेत अंतर्मनाचा आवाज मांडला आहे.)…
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया मास्टर्स संघाने इतिहास रचला. इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) २०२५ च्या अंतिम सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. रायपूरमधील शहीद वीर…
भारताची लेक आणि नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांनी ९ महिन्यांनी पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन केले आहे. गेल्या जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर अडकलेल्या या अंतराळवीरांना…
मुंबई, १७ मार्च २०२५ महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राजकीय आणि सामाजिक चर्चा तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावर आपले मत मांडताना…
( तुकाराम महाराजांच्या शब्दांतून वाहणारी माणुसकी, तसेच कोणत्याही भेदभावाच्या पलीकडची विचारधारा…”पुण्यात सुरू असलेल्या तुकाराम बीज सप्ताहाच्या निमित्ताने, ओम तांबे यांच्या स्वलिखित अभंगातून भक्तिरसाची अनुभूती! त्यांचा आवाज आणि या अभंगाचे शब्द…
(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…
प्रवाशांची फसवणूक; पोलिसांकडे तक्रार पुणे,२४ फेब्रुवारी २०२५ पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली पीएमपीएमएल’ हे ॲप्लिकेशन सुरू केले. काही अज्ञात व्यक्तींनी त्यासारखेच बनावट ॲप तयार केले आहे. या…